# started 2014-08-16T14:22:23Z "ह्या ठिकाणी मराठी भाषेतील साहित्य, साहित्यिक, साहित्य संमेलने आणि इतर माहिती नोंदवा.संत साहित्यमराठी साहित्यकादंबरीकविता"@mr . "चित्रपट ह्या लेखाशी संबंधित लेखांसाठी पहा.(सामान्यतः 'सिनेमा, फिल्म, मुव्ही, किंवा पिक्चर' ह्या नावाने ओळखले जाणारे.) चलचित्र चित्रपट अभिनेता चित्रपट दिग्दर्शक चित्रपट ध्वनिमुद्रण चित्रपट निर्माता चित्रपट निर्मिती चित्रपट पार्श्वसंगीत चित्रपट महोत्सव चित्रपट संकलन चित्रपट उद्योग(सृष्टी) बोलपट भारतीय चलचित्रपट मूकपट"@mr . "विकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक तंत्रज्ञान आहे.साधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.विकी या संकेतस्थळ चे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारुप \"विकीविकीवेब\" हे वॉर्ड कनिंघम यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो."@mr . "कोश म्हणजे विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा. कोश ह्या शब्दाचा मूळ अर्थ धनाचा साठा, संग्रह असा आहे."@mr . "पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ 'ऋग्वेदी' हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते, आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ..'गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु. ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले."@mr . "शिशिर ऋतूत येणाऱ्या माघ शुद्ध पंचमीला वसंतपंचमी म्हणतात. माघ शुद्ध पंचमी ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे."@mr . "विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी १९, १८८९ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते."@mr . "हिमालयाच्या खोऱ्यातील एक प्रदेश. अफगाणिस्तान, मध्य एशिया, तिबेट व भारतीय उपखंड यांच्या मध्यभागी. भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग.काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात 'जम्मू व काश्मीर' या राज्याचा भाग . तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आजाद कश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात.ml:കശ്മീര്‍"@mr . "मराठी म्हणींची यादी विकीकोट सहप्रकल्पात पाहावी."@mr . "पक्षीशास्त्र ही जीवशास्त्राची एक शाखा आहे."@mr . "बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो."@mr . "सुगम संगीत । नाट्यसंगीत । भावगीते । भक्तिगीते । शास्त्रीय संगीत । संगीतातील राग"@mr . "अरूण साधू मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशिया तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थेवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते."@mr . "२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे."@mr . "भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार, भावना व अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण ऐहिक व्यवहार पुरे करू शकतो. भाषेमुळे मानवाच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भाषाविचार हीही एक शाखा आहे. मानवी जीवनाप्रमाणे भाषेचे स्वरूपही गुंतागुंतीचे आणि कधीकधी अनाकलनीय भासते. भाषा आणि समाज यांचा एक अनन्यसाधारण संबंध असतो. संस्कृतीच्या परंपरा, श्रद्धा, रुढी, धार्मिक आचार-विचार इत्यादी बाबींचे दर्शन भाषेतून होत असते म्हणून व्यक्तीसमूह समजून घेण्यासाठी भाषाभ्यासाची गरज असते. अशा अभ्यासामुळे मानवाचे मनोव्यापार, मानवी संस्कृती आणि समाज यांचा अभ्यास करण्यास मदत होते. म्हणूनच भाषावैज्ञानिकांनी समाजविज्ञान, मनोविज्ञान आणि मानववंशविज्ञान यांचा अभ्यास सुरू केला त्यातूनच सामाजिक भाषाविज्ञान, मानववंशभाषाविज्ञान, आणि मनोभाषाविज्ञान अशा भाषाभ्यासाच्या नव्या शाखा सुरू झाल्या."@mr . "कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध असतात."@mr . "यामध्ये उपग्रहप्रक्षेपक वाहन आणि क्षेपणास्त्र इत्यादी गोष्टींचा विकास केला जातो. ज्या लोकांना भौतिकशास्त्र आणि गणितची आवड असते त्यांच्यासाठी ही शाखा योग्य आहे. भारतातील भारतीय प्रौद्योगिकी संस्था(पदवी शिक्षण) आणि भारतीय विज्ञान संस्था (पदव्युत्तर शिक्षण) येथे ही शाखा आहे."@mr . "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील ए